असतेस जेव्हा जवळ तू वेळ जातो कसा कळत नाही पण नसतेस जेव्हा जवळ तू वेळ जातच नाही घालवलेल्या क्षणांच्या आठवणीत तुझ्या भेटीची इच्छा वाढतच जाते जरी भेटलीस तू पुन्हा पुन्हा वाटे मनाला भेटलीस तू पुन्हा नव्याने पण माहीत नाही का जाताना वाटते मनाला भेट ही संपूच नये...
Keep writing ✨
उत्तर द्याहटवा